मुख्य सामग्रीवर वगळा

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.


     पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.

       येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे. 
कोण अर्ज करू शकतो/ पात्रता: 
 
● अर्जदार भारतीय नागरिक असावा.

● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे.

● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा.

CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते
८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी

जमिनीच्या संबंधित नियम:

● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल.

●घरातील सदस्यांच्या नावावर असेल तरी, NOC सर्टिफिकेट लागेल. 

●बागायती जमीन असेल तर त्या जमिनीवर तुम्ही पंप टाकू शकत नाही.

तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला सोईस्कर होईल नसेल तर खूप परवानग्या घ्याव्या लागतील.


CNG पंप लावण्यासाठी किती खर्च लागतो: 

तुम्हाला कमीत कमी ५० ते ६० रुपये गुंतवणूक करावी लागेल. 


CNG पंप लावण्यासाठी लागणारी कागदपत्रे: 

● आधार कार्ड

● पॅन कार्ड

● रहिवासी दाखला

● मतदान कार्ड

● बँक पासबुक

● ई-मेल आयडी, फोन नंबर

● पासपोर्ट फोटो

● जमिनीची सर्व कागदपत्रे

नोंदणी कुठे आणि कशी करायची: 


या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल nexgenenergia.com







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!

Admin- Hindavi DM

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलगी पाहायला गेल्यावर नाष्ट्याला पोहेच का देतात, काय आहे कांदेपोह्याचा इतिहास नक्की वाचा.

         आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा.         पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात अस...

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022 Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here एकूण जागा: २५००+  शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी डाकसेवाक- १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत, संगणकाची प्राथमिक माहिती पदे: पोस्टमन, चालक(Driver), डाकसेवाक(GDS) वय : कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस नोकरीचे स्थान: मुंबई अर्ज शुल्क:  ओबीसी/ पुरुष/ तृतीयपंथी पुरुष- १००₹ महिला/ तृतीयपंथी महिला/ अजा/ अज/आणि इतर-०० परीक्षा पद्धत:  ●डाक सेवक- सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी स्थानिक भाषेचे ज्ञान- एकूण १०० गुणांची चाचणी २ तास वेळेत पूर्ण करावी लागेल. ●ड्राइवर- सामान्य गणित, अंतर्वक्र बाह्यवक्र आरसा याबद्दलची माहिती असणे आवश्यक. चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी. ऑनलाईन अर्जप्रक्रिया:  ● सर्वात प्रथम तुम्ही पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. ●उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ●संकेतस्थळावर शेवटची नोटीस पहावी त्यामध्ये "महाराष्ट्...