मुख्य सामग्रीवर वगळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा कशी आहे, किती आणि कोणत्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात आणि काळी बॅग मध्ये काय आहे. PM Narendra Modi Security Details.

   

 Get free update on Whatsapp


     ५ जानेवारी पंजाबमध्ये आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा अडवला त्यावेळीसुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा ताफा पुढे जाऊन देने हे  योग्य नसल्यामुळे पंजाबमधील सभा रद्द करण्यात आली. तर मोदींनी मी भाटिण्ड विमानतळावर सुखरूप पोहोचलो असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

       पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी चर्चा निर्माण झाल्या आणि त्याविषयी चर्चा झाल्या तर आपण पाहू पंतप्रधानची सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे असते आणि कश्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते त्याबद्दल माहिती घेऊ.

महाराष्ट्र पोस्ट विभागात मोठी भरती

      भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंब यांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG(विशेष संरक्षण गट) म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पंतप्रधान चालत असताना, सभा सांगत असताना, गाडीमध्ये त्यांच्या सोबत जे काळ्या कपड्यांमध्ये असतात ते SPG कमांडो असतात पंतप्रधान जिथे जातील तेथे ते सुरक्षा रक्षक असतात.

CISF RECRUITMENT 2022

        भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा राक्षकाने केल्यानंतर पंतप्रधानची सुरक्षा हा मुद्धा खूप चर्चेमध्ये आला होता. त्यामुळे एप्रिल १९८५ मध्ये SPG विशेष संरक्षण ग्रुप ची स्थापना करण्यात आली. हा ग्रुप प्रामुख्याने पंतप्रधान यांच्या सुकक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हत्यारे समाविष्ट आणि अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले जवान या ताफ्यात असतात. SPG जवानांची निवड तिन्ही सैन्यदलातील चांगली कामगिरी बाजवणाऱ्या जवानांना केली जाते. सध्या भारतात पंतप्रधानांचा सुरक्षा ताफ्यामध्ये ३००० जवान कार्यरत आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सुरक्षा हे जवान पार पाडतात. पंतप्रधान यांच्या निवास स्थानाच्या आजूबाजूला जवळपास ५०० कमांडो नियुक असतात. SPG चे निवडक प्रशिक्षित रायफल नेमबाज पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या ठिकाणी उपस्थिती असतात. पंतप्रधान कुठेही जाणार असतील तर त्यांच्या जाण्याचे दोन रस्ते ठरवण्यात आलेले असतात. ते कोणत्या रस्त्याने जाणार आहेत फक्त SPG लाच माहीत असते. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये राज्य पोलीस दलाचा सुद्धा महत्वाचा वाटा असतो राज्य पोलिस आणि SPG यांच्यामध्ये ताळमेळ असणे गरजेचे असते. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत तो रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची असते.

         नुकतीच पंतप्रधान यांच्या ताफ्यात मर्सिडीज मे बॅक कार सामील करण्यात आली हा निर्णय एसपीजी चा होता. तसेच त्यांच्या ताफ्यामध्ये दोन बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू ७ सिरीज, ६ BMW X५s आणि एक मर्सिडीज बेंझ अंबुलन्स आणि १५ हुन जास्त वाहने त्यांच्या सुरक्षेसाठी असतात. हल्लेखोरांना चकवा देण्यासाठी ताफ्यासोबत २ डमी कार सुद्धा असतात. त्यासोबत टाटा सफारी जॅमर सुद्धा ताफ्यासोबत असते. पंतप्रधान जेव्हा रस्त्याने जात असतात तेव्हा त्यांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे राज्य पोलीस असतात. त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी वाहने असतात.

     पंतप्रधान जेव्हा २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ला जेव्हा भाषण देणायसाठी येतात तेव्हा त्यांच्यासोबत जे कमांडो असतात त्यांच्या हातात एक लॅपटॉप बसेल अशी बॅग असते. ती बॅग नसून त्याला पोर्टबल बालस्टिक शिल्ड असते. कामांडोना पंतप्रधान वर कोणत्याही हल्ल्याची शंखा जरी आली तरी ती एका झटक्यात उगगडून पंतप्रधानची सुरक्षा करतात. त्यामध्ये एक कप्पा असतो त्यात एक रिव्हॉल्वर सुद्धा ठेवलेली असते.

Join Whatsapp Free- CLICK HERE

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022 Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here एकूण जागा: २५००+  शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी डाकसेवाक- १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत, संगणकाची प्राथमिक माहिती पदे: पोस्टमन, चालक(Driver), डाकसेवाक(GDS) वय : कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस नोकरीचे स्थान: मुंबई अर्ज शुल्क:  ओबीसी/ पुरुष/ तृतीयपंथी पुरुष- १००₹ महिला/ तृतीयपंथी महिला/ अजा/ अज/आणि इतर-०० परीक्षा पद्धत:  ●डाक सेवक- सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी स्थानिक भाषेचे ज्ञान- एकूण १०० गुणांची चाचणी २ तास वेळेत पूर्ण करावी लागेल. ●ड्राइवर- सामान्य गणित, अंतर्वक्र बाह्यवक्र आरसा याबद्दलची माहिती असणे आवश्यक. चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी. ऑनलाईन अर्जप्रक्रिया:  ● सर्वात प्रथम तुम्ही पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. ●उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ●संकेतस्थळावर शेवटची नोटीस पहावी त्यामध्ये "महाराष्ट्...

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.

Get Daily Update on Whatsapp      पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.        येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.  कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:    ● अर्जदार भारतीय नागरिक असावा. ● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे. ● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा. CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते ८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी जमिनीच्या संबंधित नियम: ● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल. ●घरातील सदस्यांच्या नावावर असेल त...

आत्ताच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती फायद्याची आणि किती तोट्याची Gold Investment Details

Get Daily Update on Whatsapp        सध्याच्या जमान्यात गुंतवणूक म्हणजे क्रिप्टो करन्सी आणि शेअर बाजार हे दोनच पर्याय जास्ती लोकांना माहीत आहे किंवा जास्त फायदेशीर आहेत अशी लोकांचा समज आहे. हेच तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समजूनच घ्यायच नसत. त्यांच्या डोक्यात एकाच बसलेलं असतं म्हणजे गुंतवणूक म्हणजे सोन जसं आपलं गणितं पक्के तसं त्यांचं त्यांचं सुद्धा पक्के असतं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोन आजही शेअर मार्केट आणि क्रिप्टोच्या जमान्यात अजून ही पाय रोवून उभे आहे.        पहिली जशी सोन्यामध्ये गुंतवणूक होत होती. तशी आत्ताच्या जमान्यात का होत नाही. आत्ता च्या घडीला सोन्यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते का हेच आपण पाहूया.        ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आपण पाहिलं की सोन्याची दुकान बंद होती तसेच सर्व मार्केटसुद्धा बंदच होते. ज्याच्याजवळ सोनं होतं तो ते विकून थोडेफार पैसे हवे असतील तर तो विकुही शकत नव्हता, आणि ज्याला सोन खरेद करायचं तो खरेदी सुद्धा करू शकत नव्हता. त्यावेळी ...