मुख्य सामग्रीवर वगळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा कशी आहे, किती आणि कोणत्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात आणि काळी बॅग मध्ये काय आहे. PM Narendra Modi Security Details.

   

 Get free update on Whatsapp


     ५ जानेवारी पंजाबमध्ये आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा अडवला त्यावेळीसुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा ताफा पुढे जाऊन देने हे  योग्य नसल्यामुळे पंजाबमधील सभा रद्द करण्यात आली. तर मोदींनी मी भाटिण्ड विमानतळावर सुखरूप पोहोचलो असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

       पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी चर्चा निर्माण झाल्या आणि त्याविषयी चर्चा झाल्या तर आपण पाहू पंतप्रधानची सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे असते आणि कश्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था असते त्याबद्दल माहिती घेऊ.

महाराष्ट्र पोस्ट विभागात मोठी भरती

      भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंब यांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG(विशेष संरक्षण गट) म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पंतप्रधान चालत असताना, सभा सांगत असताना, गाडीमध्ये त्यांच्या सोबत जे काळ्या कपड्यांमध्ये असतात ते SPG कमांडो असतात पंतप्रधान जिथे जातील तेथे ते सुरक्षा रक्षक असतात.

CISF RECRUITMENT 2022

        भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा राक्षकाने केल्यानंतर पंतप्रधानची सुरक्षा हा मुद्धा खूप चर्चेमध्ये आला होता. त्यामुळे एप्रिल १९८५ मध्ये SPG विशेष संरक्षण ग्रुप ची स्थापना करण्यात आली. हा ग्रुप प्रामुख्याने पंतप्रधान यांच्या सुकक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हत्यारे समाविष्ट आणि अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले जवान या ताफ्यात असतात. SPG जवानांची निवड तिन्ही सैन्यदलातील चांगली कामगिरी बाजवणाऱ्या जवानांना केली जाते. सध्या भारतात पंतप्रधानांचा सुरक्षा ताफ्यामध्ये ३००० जवान कार्यरत आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सुरक्षा हे जवान पार पाडतात. पंतप्रधान यांच्या निवास स्थानाच्या आजूबाजूला जवळपास ५०० कमांडो नियुक असतात. SPG चे निवडक प्रशिक्षित रायफल नेमबाज पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या ठिकाणी उपस्थिती असतात. पंतप्रधान कुठेही जाणार असतील तर त्यांच्या जाण्याचे दोन रस्ते ठरवण्यात आलेले असतात. ते कोणत्या रस्त्याने जाणार आहेत फक्त SPG लाच माहीत असते. तसेच त्यांच्या सुरक्षेमध्ये राज्य पोलीस दलाचा सुद्धा महत्वाचा वाटा असतो राज्य पोलिस आणि SPG यांच्यामध्ये ताळमेळ असणे गरजेचे असते. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार आहेत तो रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची असते.

         नुकतीच पंतप्रधान यांच्या ताफ्यात मर्सिडीज मे बॅक कार सामील करण्यात आली हा निर्णय एसपीजी चा होता. तसेच त्यांच्या ताफ्यामध्ये दोन बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू ७ सिरीज, ६ BMW X५s आणि एक मर्सिडीज बेंझ अंबुलन्स आणि १५ हुन जास्त वाहने त्यांच्या सुरक्षेसाठी असतात. हल्लेखोरांना चकवा देण्यासाठी ताफ्यासोबत २ डमी कार सुद्धा असतात. त्यासोबत टाटा सफारी जॅमर सुद्धा ताफ्यासोबत असते. पंतप्रधान जेव्हा रस्त्याने जात असतात तेव्हा त्यांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे राज्य पोलीस असतात. त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी वाहने असतात.

     पंतप्रधान जेव्हा २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ला जेव्हा भाषण देणायसाठी येतात तेव्हा त्यांच्यासोबत जे कमांडो असतात त्यांच्या हातात एक लॅपटॉप बसेल अशी बॅग असते. ती बॅग नसून त्याला पोर्टबल बालस्टिक शिल्ड असते. कामांडोना पंतप्रधान वर कोणत्याही हल्ल्याची शंखा जरी आली तरी ती एका झटक्यात उगगडून पंतप्रधानची सुरक्षा करतात. त्यामध्ये एक कप्पा असतो त्यात एक रिव्हॉल्वर सुद्धा ठेवलेली असते.

Join Whatsapp Free- CLICK HERE

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलगी पाहायला गेल्यावर नाष्ट्याला पोहेच का देतात, काय आहे कांदेपोह्याचा इतिहास नक्की वाचा.

         आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा.         पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात अस...

SEBI Security & Exchange Board of India Recruitment 2022सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरती Sebi grade A 2022

Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here     सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरतीची जाहिरात भारत सरकारने काढली आहे. पदवीधर उमेदवारांना संधी. एकूण जागा: सामान्य एकूण- ८२ जागा कायदे मंडळ विभाग-१८ जागा माहिती प्रसारण विभाग- ११ जागा रिसर्च आणि विकासकमे- ०९ जागा भाषा संकलक- ०४ एकूण जागा- १२० ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: ०५ जानेवारीत २०२२ ते २४ जानेवारी २०२२ (अर्ज करण्याच्या तारखेमध्ये वाढ होऊ शकते) ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:  ◆ उमेदवारांनी www.sebi.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे. ◆ प्रथम CLICK HERE TO NEW REGISTRATION यावर क्लीक करून रजिस्टर करावे.  ◆ Registration केल्यानंतर तुमचा अर्ज भरून घ्या. ◆ नंतर PAYMENT वर क्लीक करून तुमची फी भरून घ्या. ◆ फी भरण्याची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर E-Recipt च्या ऑप्शन वर जाऊन Payment ची पावती काढून घ्या ◆ फोटो आणि सही अपलोड करून घ्या. ◆ सर्व झाल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी तुमच्या इमेलवर किंवा मेसेजद्वारे...

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.

Get Daily Update on Whatsapp      पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.        येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.  कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:    ● अर्जदार भारतीय नागरिक असावा. ● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे. ● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा. CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते ८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी जमिनीच्या संबंधित नियम: ● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल. ●घरातील सदस्यांच्या नावावर असेल त...