मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी
Maharashtra Post Office Recruitment 2022

Get Free Daily Job Update on Whatsapp

एकूण जागा: २५००+ 

शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी
डाकसेवाक- १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत, संगणकाची प्राथमिक माहिती

पदे: पोस्टमन, चालक(Driver), डाकसेवाक(GDS)

वय: कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस

नोकरीचे स्थान: मुंबई

अर्ज शुल्क: 
ओबीसी/ पुरुष/ तृतीयपंथी पुरुष- १००₹
महिला/ तृतीयपंथी महिला/ अजा/ अज/आणि इतर-००

परीक्षा पद्धत: 
●डाक सेवक- सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी स्थानिक भाषेचे ज्ञान- एकूण १०० गुणांची चाचणी २ तास वेळेत पूर्ण करावी लागेल.
●ड्राइवर- सामान्य गणित, अंतर्वक्र बाह्यवक्र आरसा याबद्दलची माहिती असणे आवश्यक. चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी.

ऑनलाईन अर्जप्रक्रिया: 
सर्वात प्रथम तुम्ही पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.

●उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

●संकेतस्थळावर शेवटची नोटीस पहावी त्यामध्ये "महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती" यावर क्लीक करावे

●यानंतर उमेदवाराने वेबसाईटवर नवीन नोंदणी करावी. 

●अगोदर नोंदणी असलेल्या उमेदवारांनी log in वर जाऊन आपला User Id आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.

●अर्ज भरल्यानंतर फी चा ऑपश येईल त्यावर उमेदवारांनी त्याच्या नुसार फी भरावी

●अर्ज सादर केल्यानंतर भविष्यात उपयोगासाठी त्याची प्रिंट काढून घ्या

ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी: फेब्रुवारी २०२२ शक्यता 

★ मागच्या वर्षीच्या सराव प्रश्न पत्रिका pdf ★





WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ''हिंदवी डिजिटल मॅगझीन" Free जॉईन करण्यासाठी क्लिक करा👉

- Hindavi Digital Magazine on Whatsapp📲

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!

Admin- Hindavi DM

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलगी पाहायला गेल्यावर नाष्ट्याला पोहेच का देतात, काय आहे कांदेपोह्याचा इतिहास नक्की वाचा.

         आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा.         पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात अस...

SEBI Security & Exchange Board of India Recruitment 2022सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरती Sebi grade A 2022

Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here     सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरतीची जाहिरात भारत सरकारने काढली आहे. पदवीधर उमेदवारांना संधी. एकूण जागा: सामान्य एकूण- ८२ जागा कायदे मंडळ विभाग-१८ जागा माहिती प्रसारण विभाग- ११ जागा रिसर्च आणि विकासकमे- ०९ जागा भाषा संकलक- ०४ एकूण जागा- १२० ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: ०५ जानेवारीत २०२२ ते २४ जानेवारी २०२२ (अर्ज करण्याच्या तारखेमध्ये वाढ होऊ शकते) ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:  ◆ उमेदवारांनी www.sebi.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे. ◆ प्रथम CLICK HERE TO NEW REGISTRATION यावर क्लीक करून रजिस्टर करावे.  ◆ Registration केल्यानंतर तुमचा अर्ज भरून घ्या. ◆ नंतर PAYMENT वर क्लीक करून तुमची फी भरून घ्या. ◆ फी भरण्याची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर E-Recipt च्या ऑप्शन वर जाऊन Payment ची पावती काढून घ्या ◆ फोटो आणि सही अपलोड करून घ्या. ◆ सर्व झाल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी तुमच्या इमेलवर किंवा मेसेजद्वारे...

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.

Get Daily Update on Whatsapp      पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.        येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.  कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:    ● अर्जदार भारतीय नागरिक असावा. ● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे. ● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा. CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते ८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी जमिनीच्या संबंधित नियम: ● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल. ●घरातील सदस्यांच्या नावावर असेल त...